शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सलोख्यासाठी नेतृत्व करावे

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

चिपळुणातील शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकारी यांचे आवाहन

चिपळूण : गणेशोत्सवाबरोबरच आगामी काळात निवडणुका आहेत. त्यामुळे हा काळ शांततेसाठी महत्त्वाचा आहे. या काळासाठी शांतता समितीचा सदस्य महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी सामाजिक सलोख्यासाठी योग्य नेतृत्व करावे. कोणत्याही अनुचित घटनेमुळे मंडळावर कारवाई होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले. चिपळूण येथील पोलीस वसाहतीच्या बहुउद्देशीय सभागृहात शांतता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, चिपळूण तहसीलदार वृषाली पाटील, गुहागर तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक अशोक बनकर, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पाटील यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर शांतता समितीच्या सदस्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. पोलीस अधीक्षक डॉ. शिंंदे यांनी महामार्गावर १७ ठिकाणी वाहतूक केंद्र उभारली आहेत. चिपळूण, मार्गताम्हाणे, शृंगारतळी, खेर्डी, सावर्डे येथे वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन सदस्यांनी केवळ नामधारी न राहता सक्रिय व्हावे. हल्ल्याच्या घटना होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. जुने साकव पडणार नाहीत. शिवाय बॉम्बस्फोट, दहशतवाद याबाबतच्या अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. हा सण शांततेत पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. इको फे्रंडली गणेशोत्सव साजरा करावा तसेच रेल्वे स्टेशन येथे रिक्षांसाठी दरफलक लावावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)