शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

गरीब जनता हक्कापासून वंचित

By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST

एम. के. पवार : रत्नागिरीत घर हक्क परिषद

रत्नागिरी : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण झाली असतानासुद्धा आजपर्यंत तमाम गोरगरीब जनतेला मुलभूत हक्क प्राप्त झालेले नाहीत. याचे कारण देशातील सर्व विखुरलेल्या जनतेला एकत्र करुन मुलभूत अधिकारासाठी लढा देणारी एकही संघटना किंवा संस्था कार्यरत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय निवारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष एम. के. पवार यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत घर हक्क परिषदेच्यावेळी ते बोलत होते.गोरगरीब जनतेला मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय निवारा परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप व सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस निस्वार्थपणे जनतेला एकत्र व संघटीत करुन त्यांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे कोकण विभाग प्रमुख एम. के. पवार यांनी रत्नागिरी येथे घरहक्क परिषद सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाला राष्ट्रीय निवारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद जगताप, महाराष्ट्र उपसचिव परेश पाटील, सतीश आयरे, कोकण विभागप्रमुख एम. के. पवार तसेच स्थानिक कार्यकर्ते श्रृती आयरे, संजय कांबळे त्याचप्रमाणे शिक्षण समितीचे संचालक साळुंखे, नितीन तळेकर, मंदार पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)