शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

गरीब जनता हक्कापासून वंचित

By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST

एम. के. पवार : रत्नागिरीत घर हक्क परिषद

रत्नागिरी : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण झाली असतानासुद्धा आजपर्यंत तमाम गोरगरीब जनतेला मुलभूत हक्क प्राप्त झालेले नाहीत. याचे कारण देशातील सर्व विखुरलेल्या जनतेला एकत्र करुन मुलभूत अधिकारासाठी लढा देणारी एकही संघटना किंवा संस्था कार्यरत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय निवारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष एम. के. पवार यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत घर हक्क परिषदेच्यावेळी ते बोलत होते.गोरगरीब जनतेला मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय निवारा परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप व सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस निस्वार्थपणे जनतेला एकत्र व संघटीत करुन त्यांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे कोकण विभाग प्रमुख एम. के. पवार यांनी रत्नागिरी येथे घरहक्क परिषद सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाला राष्ट्रीय निवारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद जगताप, महाराष्ट्र उपसचिव परेश पाटील, सतीश आयरे, कोकण विभागप्रमुख एम. के. पवार तसेच स्थानिक कार्यकर्ते श्रृती आयरे, संजय कांबळे त्याचप्रमाणे शिक्षण समितीचे संचालक साळुंखे, नितीन तळेकर, मंदार पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)