शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

वडापाव विक्रेत्यास सुरीने भोसकले

By admin | Updated: October 10, 2015 23:49 IST

रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील घटना : बाचाबाचीतून हाणामारी

रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होऊन वडापाव व्यावसायिकाच्या अंगावर सुरीने जोरदार वार करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. १०) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हरिश्चंद्र गोविंद पवार (वय ४०, रा. कारवांची वाडी, रत्नागिरी) हे रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात वडापावचा व्यवसाय करतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते रेल्वेस्थानक परिसरात इतर रिक्षाचालकांसोबत थट्टामस्करी करीत होते. यावेळी संशयित आरोपी रिक्षाचालक नितीन पवार तेथे आला. हरिश्चंद्र पवार हे त्याला काहीतरी बोलले, या गैरसमजातून नितीन याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या रागातून त्याने हरिश्चंद्र यांच्या वडापावच्या गाडीवरील सुरी आणून डाव्या बरगडीवर वार केला. हरिश्चंद्र यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रात्रीच संशयित आरोपीस अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश धेंडे करीत आहेत. (वार्ताहर)