शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

याेगा करून स्वत:ला तंदुरूस्त ठेवा : शीतल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:21 AM

आबलोली : कोरोनासारख्या महामारीत प्रत्येकाला योगाचे महत्व कळले आहे. या कठीण काळात आत्मबल वाढविण्यासाठी योगा हेच चांगले माध्यम आहे. ...

आबलोली : कोरोनासारख्या महामारीत प्रत्येकाला योगाचे महत्व कळले आहे. या कठीण काळात आत्मबल वाढविण्यासाठी योगा हेच चांगले माध्यम आहे. लोकांच्या मनात योगामुळेच विश्वास वाढला आहे. आपण कोरोनासारख्या महामारीला हरवू शकतो. योगाचं महत्व ओळखून प्रत्येकाने योगा करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या गुहागर तालुका समतादूत शीतल पाटील यांनी केले.

गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, आबलोली नं. १ येथे योगदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया गुहागरकर, शिक्षक संतोष मुंडेकर यांनी उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी अंगणवाडी सेविका प्रिया कदम, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते. संतोष मुंडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.