शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

कालिदासाचे काव्य शब्दातून फुलते : धनश्री लेले

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

‘मेघदूत’ व्याख्यान : यक्षाच्या कथेत काव्याचे सौंदर्य

रत्नागिरी : कालिदासाच्या मेघदूतातून शाप मिळालेल्या यक्षाची कथा सांगण्यात आली आहे. मात्र कालिदासाने ११६ श्लोकांमधून ही काव्य फुलवले आहे. त्यामुळे रसिकांना व वाचकांना त्याचे शब्दसौंदर्य तर कळते, असे प्रतिपादन धनश्री लेले यांनी केले.रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आयोजित ‘कालिदासाचे मेघदूत’ कार्यक़्रमात धनश्री लेले बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन, दाक्षायणी बोपर्डीकर उपस्थित होते.कालिदासाने स्वत:विषयी कोठेच काही लिहून ठेवलेले नाही. अतिशय मुर्ख माणूस प्रधानाने डावपेच रचून राजकन्येशी विवाह लावून दिला. मात्र हुशार हतबल झाले व तिने वटहुकूम काढून घराबाहेर पाठवले. घराबाहेर पडलेल्या या माणसाने कालिमातेची उपासना केली व कालिदास बनून परत आला. यातून त्यांनी कालिदासाचे थोडक्यात वर्णन करुन त्याच्या काव्याचे व रचनेची माहिती दिली. यक्षाचे वर्णन करताना कालिदासाने त्याला अस्तगमीत या शब्दाने वर्णवले. रामगिरीचे वर्णन करताना सुंदर हिरवाईने नटलेला पर्वत या शब्दात सांगून क्षीण व दुर्बल झालेला यक्ष काळा भिन्न मेघ पाहून हतबल होतो. परंतु अश्रू ओघळू न देता मेघाकडे विनवणी करतो. पत्नीला मेघाद्वारे निरोप पाठवण्यासाठी विनवणी करतो. एकूणच कालिदासाच्या काव्यामध्ये सौंदर्यता नटलेली आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)