शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कालिदासाचे काव्य शब्दातून फुलते : धनश्री लेले

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

‘मेघदूत’ व्याख्यान : यक्षाच्या कथेत काव्याचे सौंदर्य

रत्नागिरी : कालिदासाच्या मेघदूतातून शाप मिळालेल्या यक्षाची कथा सांगण्यात आली आहे. मात्र कालिदासाने ११६ श्लोकांमधून ही काव्य फुलवले आहे. त्यामुळे रसिकांना व वाचकांना त्याचे शब्दसौंदर्य तर कळते, असे प्रतिपादन धनश्री लेले यांनी केले.रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आयोजित ‘कालिदासाचे मेघदूत’ कार्यक़्रमात धनश्री लेले बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन, दाक्षायणी बोपर्डीकर उपस्थित होते.कालिदासाने स्वत:विषयी कोठेच काही लिहून ठेवलेले नाही. अतिशय मुर्ख माणूस प्रधानाने डावपेच रचून राजकन्येशी विवाह लावून दिला. मात्र हुशार हतबल झाले व तिने वटहुकूम काढून घराबाहेर पाठवले. घराबाहेर पडलेल्या या माणसाने कालिमातेची उपासना केली व कालिदास बनून परत आला. यातून त्यांनी कालिदासाचे थोडक्यात वर्णन करुन त्याच्या काव्याचे व रचनेची माहिती दिली. यक्षाचे वर्णन करताना कालिदासाने त्याला अस्तगमीत या शब्दाने वर्णवले. रामगिरीचे वर्णन करताना सुंदर हिरवाईने नटलेला पर्वत या शब्दात सांगून क्षीण व दुर्बल झालेला यक्ष काळा भिन्न मेघ पाहून हतबल होतो. परंतु अश्रू ओघळू न देता मेघाकडे विनवणी करतो. पत्नीला मेघाद्वारे निरोप पाठवण्यासाठी विनवणी करतो. एकूणच कालिदासाच्या काव्यामध्ये सौंदर्यता नटलेली आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)