शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार

By शोभना कांबळे | Updated: April 10, 2023 15:50 IST

चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली

रत्नागिरी : भविष्यातील मत्स्य आधारित व्यवसाय उभारणी ज्यात नौकावहन गतवैभव परत चांदेराई बंदराचे उभारणी नियोजन नदी संवाद यात्रेत करण्यात आले. त्यामुळे चांदेराईतील बंदराला गतवैभव प्राप्त हाेणार आहे. या बंदरात पुन्हा गलबते पाहायला मिळणार आहे.रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली कोंडवी, उमरे व जिल्हा समिती सदस्य, जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली. काजळी नदी काठावरील ग्रुप चिंद्रवली तसेच ग्रुप ग्रामपंचायत चांदेराईमधील सर्व जलप्रेमी ग्रामस्थ, शेतकरी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यांनी नदी संवाद यात्रेत सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या विविध प्रशासकीय अधिकारी यांनी नदी संवाद यात्रा ठिकाणी उपस्थित राहून स्थानिक ग्रामस्थांना काजळी नदी संदर्भात नदी संवर्धन अमृतवाहिनी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.नदी संवाद यात्रा ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली, उमरे, कोंडवी आणि ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना लाभले. या उपक्रमासाठी काजळी नदी संवाद यात्रेची नदी प्रहरी सदस्य व काजळी नदी समन्वय रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे समिती उद्घाटन गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तालुका कृषी अधिकारी एन. पी. भोईये, मंडळ कृषी अधिकारी एम. व्ही. बापट, कृषी पर्यवेक्षक आर. के. डवरी, चांदेराईचे कृषी सहायक ठाकरे, कृषी सहायक एस. बी. कदम, वनरक्षक अधिकारी प्रभू सावणे, काजळी नदी नोडल अधिकारी तिरमारे यांचे सहायक अधिकारी आणि काजळी नदी प्रहरी सदस्य उपस्थित हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी