शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार

By शोभना कांबळे | Updated: April 10, 2023 15:50 IST

चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली

रत्नागिरी : भविष्यातील मत्स्य आधारित व्यवसाय उभारणी ज्यात नौकावहन गतवैभव परत चांदेराई बंदराचे उभारणी नियोजन नदी संवाद यात्रेत करण्यात आले. त्यामुळे चांदेराईतील बंदराला गतवैभव प्राप्त हाेणार आहे. या बंदरात पुन्हा गलबते पाहायला मिळणार आहे.रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली कोंडवी, उमरे व जिल्हा समिती सदस्य, जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली. काजळी नदी काठावरील ग्रुप चिंद्रवली तसेच ग्रुप ग्रामपंचायत चांदेराईमधील सर्व जलप्रेमी ग्रामस्थ, शेतकरी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यांनी नदी संवाद यात्रेत सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या विविध प्रशासकीय अधिकारी यांनी नदी संवाद यात्रा ठिकाणी उपस्थित राहून स्थानिक ग्रामस्थांना काजळी नदी संदर्भात नदी संवर्धन अमृतवाहिनी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.नदी संवाद यात्रा ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली, उमरे, कोंडवी आणि ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना लाभले. या उपक्रमासाठी काजळी नदी संवाद यात्रेची नदी प्रहरी सदस्य व काजळी नदी समन्वय रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे समिती उद्घाटन गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तालुका कृषी अधिकारी एन. पी. भोईये, मंडळ कृषी अधिकारी एम. व्ही. बापट, कृषी पर्यवेक्षक आर. के. डवरी, चांदेराईचे कृषी सहायक ठाकरे, कृषी सहायक एस. बी. कदम, वनरक्षक अधिकारी प्रभू सावणे, काजळी नदी नोडल अधिकारी तिरमारे यांचे सहायक अधिकारी आणि काजळी नदी प्रहरी सदस्य उपस्थित हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी