शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

By मनोज मुळ्ये | Updated: March 28, 2023 19:06 IST

७ फेब्रुवारीला आंबेरकरला अटक झाल्यानंतर त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानेही फेटाळला आहे. ७ फेब्रुवारीला आंबेरकरला अटक झाल्यानंतर त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.दि. ६ फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर कोदवली (राजापूर) येथील पेट्रोलपंपानजीक दुचाकीवरुन जाणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीला धडक देणाऱ्या थार गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासानंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर त्याने राजापूर न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला. तेथे तो फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली.जिल्हा सरकारी वकील ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिसांनी केलेल्या तपासाची बाजू त्यांनी समोर ठेवली. दोन तास याबाबतचा युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी