शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

By मनोज मुळ्ये | Updated: March 28, 2023 19:06 IST

७ फेब्रुवारीला आंबेरकरला अटक झाल्यानंतर त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानेही फेटाळला आहे. ७ फेब्रुवारीला आंबेरकरला अटक झाल्यानंतर त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.दि. ६ फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर कोदवली (राजापूर) येथील पेट्रोलपंपानजीक दुचाकीवरुन जाणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीला धडक देणाऱ्या थार गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासानंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर त्याने राजापूर न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला. तेथे तो फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली.जिल्हा सरकारी वकील ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिसांनी केलेल्या तपासाची बाजू त्यांनी समोर ठेवली. दोन तास याबाबतचा युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी