शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

जनआशीर्वाद यात्रा आज राजापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

राजापूर : केेंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनआशीर्वाद यात्रा २७ आगॅस्ट रोजी राजापुरात दाखल होत आहे. ...

राजापूर : केेंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनआशीर्वाद यात्रा २७ आगॅस्ट रोजी राजापुरात दाखल होत आहे. सायंकाळी ४.२५ वाजता ही जनआशीर्वाद यात्रा राजापुरात येणार आहे. राजापूर एस. टी. डेपोसमोरील जैतापकर बिल्डर्स प्रांगणात या नारायण राणे यांचे व जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत होणार आहे. ही माहिती भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली आहे. नारायण राणे राजापुरात येणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

२७ ऑगस्टपासून पुन्हा ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. रत्नागिरी, हातखंबा, पाली आणि लांजानंतर यात्रा सायंकाळी ४.२५ वाजता राजापुरात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे. राजापुरात एस. टी. डेपोसमोरील जैतापकर बिल्डर्स प्रांगणात यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मंत्री राणे यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर राजापुरातील रिफायनरी समर्थक संघटनांसह विविध सामाजिक संघटना राणे यांची भेट घेणार आहेत. या संघटनांशी राणे संवाद साधणार आहेत. त्यानंतर राणे मार्गदर्शन करणार आहेत. राणे व या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व राजापूरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजित गुरव यांनी केले आहे.