शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनरेगांतर्गत सन २०२२-२०२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी गरजेची असून, ग्रामसभांनी आपापल्या गावात शिवारफेरी ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनरेगांतर्गत सन २०२२-२०२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी गरजेची असून, ग्रामसभांनी आपापल्या गावात शिवारफेरी करताना असे वेळापत्रक तयार करण्याची मागणी होत आहे. आपला गाव आपला विकास याअंतर्गत मनरेगा योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविली जात आहे.

नेटवर्क मिळत नाही

चिपळूण : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या वार्षिक सभा आता ऑनलाईन होणार आहेत. या सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होत असल्या तरी ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने सभासदांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड नियमावलीत ५० सभासदांची उपस्थिती अपेक्षित आहे.

रस्ता नादुरुस्त

रत्नागिरी : तालुक्यातील मजगाव-करबडे रस्ता नादुरुस्त झाला आहे. करबुडे व आजूबाजूच्या गावातून रत्नागिरीत नोकरी किंवा अन्य काही कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

दुतर्फा झाडीमुळे अपघात

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन-धामापूर-करजुवे रस्त्याची खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसून येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोकाट गुरांचा अडथळा

दापोली : आंजर्ले खाडी पुलावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसह पुलावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा अडथळा येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे त्रस्त झाले आहेत. या खाडी पुलाला फार महत्त्व आहे. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे येत आहे.