शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

मिरजोळी गावाला वायरमन नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास ...

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेजारील गावातील वायरमनला बाेलवावे लागत आहे. महावितरणने याची दखल घेऊन मिरजोळी गावाला तत्काळ वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच गावातील पथदीपही बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडत रहावे लागत आहे. एखादे वादळ आल्यास अथवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास वीजवाहिनीवर फांदी पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. अशावेळी शेजारील गावातील वायरमनला पाचारण करून वीजपुरवठा सुरळीत करावा लागत आहे. वायरमन नसल्याने वीजखांबावरील बंद दिवेसुद्धा बदलता येत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण गावामध्ये अंधार असतो. मिरजोळी हे गाव शहरालगत असूनही या गावासाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मिरजोळी ग्रामस्थांमधून होत आहे.