शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवस पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST

रत्नागिरी : गेले सात दिवस झाले इमारतीमध्ये पाणी नाही. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष ...

रत्नागिरी : गेले सात दिवस झाले इमारतीमध्ये पाणी नाही. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष झाल्याने पाण्याशिवाय गैरसोय होत असल्याची व्यथा शिवाजीनगर येथील स्टँडर्ड अपार्टमेंटमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वारंवार पाण्याबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून मार्ग काढण्यात आलेला नाही. नगरसेवक राजन शेट्ये यांनी एक टँकर पाठविला होता. वास्तविक एप्रिल महिन्यात सर्वत्र पाणी टंचाई असताना, काही ठिकाणी नगर परिषदेच्या पाणीवाहिनीला गळती असल्याने हजारो लीटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र स्टँडर्ड अपार्टमेंटमधील रहिवाशांना पाण्याशिवाय राहावे लागत आहे.

स्टँडर्ड अपार्टमेंटमध्ये चार डॉक्टर आहेत. त्यातले तीन डॉक्टर कोरोना रुग्णालयात सेवा बजावत आहेत. शिवाय इमारतीत तीन कोरोना रुग्ण असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. इमारतीच्या बाहेरचा रस्ता खोदल्यापासून इमारतीमध्ये पाणी येणे बंद झाले आहे. या गोष्टीला आता सहा दिवस उलटले असून नागरिकांना पाण्यासाठी तरसावे लागत आहे. अजून किती दिवस पाण्यासाठी वाट पाहायला लावणार असल्याचा प्रश्न स्टँडर्ड अपार्टमेंटवासीयांनी उपस्थित केला आहे.

................................

स्टँडर्ड अपार्टमेंटसाठी मुख्य वाहिनीवरून पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. मुख्य वाहिनीपासून इमारतीपर्यत गेलेली वाहिनी खराब झाली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली होती, मात्र रहिवाशांकडून पाइप आणून देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. पाइप आणून देण्याची जबाबदारी रहिवाशांची असून त्यांनी तो आणून दिल्यास तत्काळ खराब पाईप बदलण्यात येईल. शिवाय पाणीपुरवठाही सुरळीत होईल.

- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी