शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

कोकण पॅटर्नचा राज्यात ठसा : राऊत

By admin | Updated: August 24, 2014 22:35 IST

लातूर पॅटर्नऐवजी कोकण पॅटर्न विकसित होत असल्याचे प्रतिपादन

रत्नागिरी : रत्नागिरी शहर छोटे असूनसुध्दा सर्वार्थाने विकसित होत असलेले दिसून येत आहे. मोठ्या शहरात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत असतानाही राज्यात रत्नागिरीच्या विद्यार्थिनीने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. त्यामुळे लातूर पॅटर्नऐवजी कोकण पॅटर्न विकसित होत असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.रत्नागिरी नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी खासदार राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, विधानसभा संपर्कप्रमुख वर्षा पितळे, शहरप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख वीणा रेडीज, उपशहर प्रमुख प्रशांत साळुंखे, पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी, मनीषा बामणे, उपनगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेवक उमेश शेट्ये आदी उपस्थित होते. नगरपरिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेतही नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिध्द केली असल्याचे प्रतिपादन बाळ माने यांनी केले. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चिन्मयी मटांगे हिचा सत्कार खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऋग्वेद कोकजे, गौरी झोरे, कुणाल कळंबटे, अभिषेक कांबळे, नीलेश हातणे, धनश्री पाटील, अतुल भाटकर, प्राची उमक यांच्यासह एमटीएस, चौथी, सातवीतील शिष्यवृत्तीधारक, दहावी, बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)