शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

महामार्ग चौपदरीकरण ही दिशाभूल

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. मात्र, या कामाबाबतच्या प्रस्तावाला अद्याप केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही, असे असताना घाईगडबडीत पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले, ही केवळ कोकणवासीय जनतेची दिशाभूल आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज (मंगळवारी) येथे केला. शहरातील राधाताई लाड सभागृहात चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार शेखर निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, कामगारमंत्री भास्कर जाधव, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, प्रदेश निरीक्षक बाबाजी जाधव, गुहागरचे माजी सभापती नंदू पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मनीषा जाधव, दादा साळवी, माजी सभापती शौकत मुकादम, माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे, रिहाना बिजले, महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, नगरसेवक सुचय रेडीज, सभापती समीक्षा बागवे, माजी सभापती दीप्ती माटे, रमेश दळवी, अ‍ॅड. शांताराम बुरटे आदी उपस्थित होते.राजकारण म्हटलं की, वैचारिक बदल होतातच. कोकणात विविध योजना याव्यात, ही आपली भूमिका आहे. अलिकडेच रत्नागिरीनजीक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी, खासदार विनायक राऊत, अनंत गीते यांच्या उपस्थितीत झाले. या कामाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. कामाबाबतची प्रसिद्ध झालेली निविदा संबंधितांनी दाखवावी, असा इशारा तटकरे यांनी दिला. (वार्ताहर)