शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतुकीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

राजापूर : जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटासह अन्य मार्ग भूस्खलन आणि दरडी कोसळल्याने बंद झालेले असताना राजापूर ...

राजापूर : जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटासह अन्य मार्ग भूस्खलन आणि दरडी कोसळल्याने बंद झालेले असताना राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाट अवजड वाहतुकीचा जिल्ह्याचा भार पेलत आहे. त्यामुळे या घाटातील रस्त्याची चाळण झाली आहे.

रुग्णवाढीचा दर अधिक

रत्नागिरी : राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर देशाच्या तुलनेत कमी असला तरी नगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील रुग्णवाढीचा दर अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

एस. टी. फेऱ्या बंद

रत्नागिरी : कमी भारमानामुळे एसटीच्या ५०० फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये खराब रस्त्यांमुळे बंद असलेल्या २८ फेऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३,२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने एस. टी. च्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

अवाजवी भाडे, कारवाई होणार

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. या कालावधीत प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे आकारण्यात येते. जर कोणी जास्तीचे पैसे वसूल केले तर त्यांच्याबाबत तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

गृृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळण्यामुळे स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणग्रस्त गावांची भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी करून सर्वेक्षण केले आहे.