शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

दिल्लीपर्यंत भीक मागूनही हात रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजप नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही आॅफर ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजप नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही आॅफर देत नारायण राणे फिरत होते. मात्र त्यांची ही आॅफर कोणीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ‘महाराष्टÑ स्वाभिमान’ पक्ष काढावा लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही. स्वाभिमान कशाशी खातात हे माहिती नाही. त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार आहे. स्वाभिमान या शब्दाची त्यांनी विटंबनाच केल्याचे राऊत म्हणाले.स्वाभिमान या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही असे सांगून ते म्हणाले, सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने राणे सध्या संभ्रमावस्थेत आहेत. ते काल काय बोलले हे आज विसरतात व आज काय बोलतील ते उद्या विसरतील. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.(पान १ वरून) लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही. स्वाभिमान कशाशी खातात हे माहिती नाही. त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार आहे. स्वाभिमान या शब्दाची त्यांनी विटंबनाच केल्याचे राऊत म्हणाले.स्वाभिमान या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही असे सांगून ते म्हणाले, सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने राणे सध्या संभ्रमावस्थेत आहेत. ते काल काय बोलले हे आज विसरतात व आज काय बोलतील ते उद्या विसरतील. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.ठाकरेंपुढे लोटांगणासाठीतयार होते राणेराणेंना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास सेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात होते. आता राणेंचा स्वतंत्र पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असून राणेंना मंत्रीपदही मिळणार असल्याची चर्चा आहे, त्याबाबत सेनेचे म्हणणे काय, असे विचारता त्याबाबतचा निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. मात्र भाजपमध्ये जाण्यास राणेंना सेनेने कधीही अडविले नव्हते. एककाळ असा होता की राणे उद्धव ठाकरेंसमोर लोटांगणही घालायला तयार होते, असे राऊत म्हणाले.