शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

पावसाने जोर धरल्याने राजापूरला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:22 AM

राजापूर : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारपासून पुन्हा जोर धरल्याने राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या ...

राजापूर : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारपासून पुन्हा जोर धरल्याने राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कमी न झाल्याने व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

शनिवारी (दि, १२) सायंकाळपासून राजापूर तालुक्यात पावसाने जोर धरला होता. त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटनाही घडल्या होत्या. तालुक्यातील दोनिवडे येथे मोरीवर पाणी आल्याने रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता बंद होऊन वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर रविवार (दि. १३) पासून पुन्हा पाऊस पडत होता. सोमवारी (दि. १४) पुन्हा पावसाने जोर धरल्याने तालुक्यातील सर्व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. मात्र शहराला पुराचा धोका नव्हता. मात्र बुधवारी दुपारपासून पुन्हा पाऊस कोसळू लागल्याने दोन्ही नद्यांचे पाणी वाढले आहे.

नदीचे पाणी जवाहर चौकाकडे सरकत असल्याने बाजारपेठेतील रहिवासी व व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राजापूर शहराकडून शीळकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.