शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पहिला टॅंकर धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:30 IST

राजापूर : दिवसागणिक उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच पाणीटंचाईच्या झळा पोहोचलेल्या व टॅंकरची मागणी केलेल्या तालुक्यातील मोसम सरवणकरवाडीसाठी ...

राजापूर : दिवसागणिक उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच पाणीटंचाईच्या झळा पोहोचलेल्या व टॅंकरची मागणी केलेल्या तालुक्यातील मोसम सरवणकरवाडीसाठी गेल्या मंगळवारपासून (२७ एप्रिल) टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात पहिला टॅंकर धावू लागला आहे.

एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागेल अशी शक्यता होती. त्यानुसार तालुक्यातील मोसम, सरवणकरवाडीतील सात ते आठ घरांना पाण्याची टंचाई भासू लागली होती. त्यानुसार प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राजापूर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी मोसम, सरवणकरवाडीत जाऊन तेथील टंचाईग्रस्त भागाची संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर मंगळवार दिनांक २७ एप्रिलपासून मोसम, सरवणकरवाडीतील त्या सात घरांसाठी पाण्याचा टॅंकर धावू लागला आहे. त्यामुळे त्या गावातील जनतेला पाणी मिळू लागले आहे.

दिवसागणिक तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. तालुक्यात आणखी किती गावे व वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहाेचून टॅंकरची मागणी होते, ते पुढील काही दिवसांत दिसणार आहे.