शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

राजापुरात पहिला टॅंकर धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:30 IST

राजापूर : दिवसागणिक उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच पाणीटंचाईच्या झळा पोहोचलेल्या व टॅंकरची मागणी केलेल्या तालुक्यातील मोसम सरवणकरवाडीसाठी ...

राजापूर : दिवसागणिक उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच पाणीटंचाईच्या झळा पोहोचलेल्या व टॅंकरची मागणी केलेल्या तालुक्यातील मोसम सरवणकरवाडीसाठी गेल्या मंगळवारपासून (२७ एप्रिल) टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात पहिला टॅंकर धावू लागला आहे.

एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागेल अशी शक्यता होती. त्यानुसार तालुक्यातील मोसम, सरवणकरवाडीतील सात ते आठ घरांना पाण्याची टंचाई भासू लागली होती. त्यानुसार प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राजापूर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी मोसम, सरवणकरवाडीत जाऊन तेथील टंचाईग्रस्त भागाची संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर मंगळवार दिनांक २७ एप्रिलपासून मोसम, सरवणकरवाडीतील त्या सात घरांसाठी पाण्याचा टॅंकर धावू लागला आहे. त्यामुळे त्या गावातील जनतेला पाणी मिळू लागले आहे.

दिवसागणिक तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. तालुक्यात आणखी किती गावे व वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहाेचून टॅंकरची मागणी होते, ते पुढील काही दिवसांत दिसणार आहे.