शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर आगीचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 08:53 IST

आगीचे नेमके कारण कळू शकले नसून आगीत लाखोंची हानी झाली आहे.

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरावर शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान आगीचे तांडव पाहायला मिळाले. बंदरावरील दोन झोपड्यांना अचानक आग लागून आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत जेटीवरील २ झोपड्या आणि १ टेम्पो जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण कळू शकले नसून आगीत लाखोंची हानी झाली आहे.

 जेटीवर मासेमारी बोटीचे साहित्य ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन झोपड्याना अचानक आग लागली. या आगीने बघता बघता उग्ररूप धारण केले. अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला आणि आगीत दोन्ही झोपड्या जळून बेचिराख झाल्या. याशिवाय एक टेम्पो आणि झोपडीत ठेवण्यात आलेले बोटीचे साहित्य देखील जळाले. आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला हाेता. मात्र, साेसाट्याच्या वाऱ्यामुळे आग आटाेक्यात आणणे कठीण झाले हाेते.