शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी : पंधरा दिवसच मिळणार रेशन दुकानात धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:26 IST

रेशनवर पूर्वी महिनाअखेरपर्यंत धान्य मिळत होते. मात्र, आता १ ते १५ तारखेपर्यंतच धान्याचे वितरण होणार आहे. यानंतर उरलेले धान्य पुरवठा विभागाकडे जमा होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना वेळेतच धान्य घेऊन जावे लागणार आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसच मिळणार रेशन दुकानात धान्यपुरवठा विभागाकडे जमा होणार उरलेले धान्य

चिपळूण : रेशनवर पूर्वी महिनाअखेरपर्यंत धान्य मिळत होते. मात्र, आता १ ते १५ तारखेपर्यंतच धान्याचे वितरण होणार आहे. यानंतर उरलेले धान्य पुरवठा विभागाकडे जमा होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना वेळेतच धान्य घेऊन जावे लागणार आहे.शासन सध्या धान्य वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक निर्णय घेत आहे. यामध्ये पॉस मशिनद्वारे धान्य वितरण हा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यावर पर्याय काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

१ ते १५ तारखेपर्यंत धान्य वितरण होणार आहे. यानंतर धान्य वितरण होणार नाही. चालू महिन्यातच पुढील महिन्याच्या धान्य उचलसाठी रेशनदुकानदारांना कार्यवाही करावी लागणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी