शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गणेश चतुर्थीमुळे शहरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

रत्नागिरी : भाविकांच्या लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी नोकरदार मंडळी घरी गेल्याने शहरात ...

रत्नागिरी : भाविकांच्या लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी नोकरदार मंडळी घरी गेल्याने शहरात सकाळपासूून शुकशुकाट होता. काही पेट्रोलपंप, औषधाची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद असल्यामुळे बाजारपेठेत शांतता होती. मात्र, सायंकाळनंतर काही दुकाने उघडल्यानंतर तुरळक वर्दळ सुरू हाेती.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे सावट उत्सवावर आहे. गणेश चतुर्थीला बहुतांश मंडळी गावाकडे जात असल्याने दुकाने, पानाच्या, चहाच्या टपऱ्याही बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे साधा चहासुध्दा उपलब्ध होत नव्हता. वृत्तपत्रांचे स्टॉल मात्र सुरू होते. दिवसभर केवळ गणेशमूर्ती नेणारी वाहने व भक्तांचीच ये-जा सुरू होती. अन्य किरकोळ वाहने रस्त्यावर फिरताना दिसत हाेती. बहुतांश व्यावसायिकांनी सायंकाळी दुकाने उघडली हाेती. मिठाईची दुकाने, फळे व फुले विक्रेत्यांकडे तुरळक गर्दी दिसत हाेती.

भाज्यांना मागणी

शनिवारी बहुतांश महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात. यादिवशी जनावरांच्या श्रमाचे अन्न टाळले जाते. केवळ मानवी श्रमाने उगविलेल्या भाज्या, धान्याचाच आहारात समावेश केला जातो. ऋषी पंचमीसाठी मिश्रभाज्या शिजविल्या जात असल्याने पालेभाज्या, फळभाज्या, तसेच वरीचे तांदूळ यांना मागणी होती. पालेभाज्यांची जुडी २५ ते ३० रुपये, तर फळभाज्यांमध्ये दोडके, पडवळ, लाल भोपळा, दुधी भोपळा यांना मागणी होती. २० ते २५ रुपये नग या दराने विक्री सुरू करण्यात आली, मात्र तरीही खरेदी सुरू होती.