शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची दारे उघडतायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. ...

शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश राजेशिर्के या विद्यार्थ्याने लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत २३६ वी रॅंक प्राप्त केली आहे, ही खरंच काैतुकास्पद बाब आहे. काेराेना काळात शाळा बंद असूनही शिक्षण अजून थांबलेले नाही, हे मात्र नक्की आहे. प्रथमेशच्या रूपाने शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक संधी मुलांसमाेर उघड झाली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रथमेशने आयएएस अधिकारी हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि त्याने ध्येय्याने तिथपर्यंत मजल मारली. यापूर्वी २००५ मध्ये संगमेश्वर येथील डाॅ. अश्विनी जाेशी या आयएएस झाल्या आहेत. तर महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेतही रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांनी आपला झेंडा राेवला आहे. जिल्ह्यातील युवकांनी केलेली ही कामगिरी निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘नररत्नांची खाण’ म्हणून ज्या रत्नागिरीचा उल्लेख केला जात आहे. ती रत्नागिरी शैक्षणिक वाटचालीतही दैदीप्यमान कामगिरी करत आहे. जिल्ह्याची ही शैक्षणिक वाटचाल अधिक गतिमान हाेण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतला आहे, ही बाबही अधाेरेखित करणे गरजेचे आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात ‘रत्नागिरी शैक्षणिक हब’ बनविण्याचा त्यांनी मानस धरला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची मुहूर्तमेढ त्यांनी रत्नागिरीत राेवली आहे. आता पीपीई माॅडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबराेबर जिल्ह्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देशातले पहिले रिसर्च सेंटर उभारण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. मुलांना स्कील डेव्हलपमेंट करण्यासाठी तसेच वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आयसीडीसीची शाखाही रत्नागिरीत उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत काेराेनानंतर शाळांची दारे उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाची आणखी नवनवीन दालने उघडत आहेत. या दालनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाऊल टाकून त्यात यशस्वीतेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक जिद्दीची जाेड हवी आणि या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळही हवे.

- अरुण आडिवरेकर