शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
4
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
5
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
6
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
8
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
9
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
10
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
11
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
12
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
13
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
14
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
15
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
16
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
17
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
18
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
19
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
20
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वीच फटाके फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:53 IST

दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.

ठळक मुद्देलाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निसर्गप्रेमींकडून स्वागत

विहार तेंडुलकर 

रत्नागिरी ,11 : दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.

दिपावली सण आठवड्यावर आला असताना अजूनही बाजारपेठेत फटाके विक्रीस लावण्यात आलेले नाहीत. दरवर्षी दिवाळी सणापूर्वी आठवडाभर अगोदरपासून फटाके विक्रीला जोर येतो. पण शासनाने ‘फटाकेमुक्त दिपावली’चा नारा दिल्याने सर्वच फटाकेविके्रेते चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात फटाक्यांची खरेदी करून ते विक्रीसाठी मांडत असतो आणि लगीनसराई, दिपावली वा निवडणुका हे फटाक्याच्या विक्रीसाठी हमखास हंगाम मानले जातात. त्यातही दिपावलीच्या काळातच फटाक्यांची प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात उलाढाल करतो.

यंदाही काही दिवसांपूर्वीच व्यापाºयांनी फटाके खरेदी केले आहेत. अजूनही बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी नसल्याने व्यापाºयांनी फटाके विक्रीस खुले केले नव्हते. मात्र शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिपावली’ची घोषणा केली आणि या व्यापाºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. दिपावलीसाठी आणलेला लाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत काही व्यापाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात यावर तोडगा निघेल असे वाटत नाही. त्यामुळे एवढ्या फटाक्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. शासनाने अचानक हा निर्णय घेण्यामागे कारण तरी काय? आणि आमच्या होणाºया नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल या व्यापाºयांनी केला आहे.

दिपावली सण वगळता अन्य काळात फटाक्यांची म्हणावी तेवढ्या प्रमाणात उलाढाल होत नाही. फराळ आणि फटाक्यांची दिपावलीतच मोठी उलाढाल होते. आता फटाक्याच्या विक्रीवरच निर्बंध आल्याने हा सर्व खर्च आमच्याच माथी पडणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.निसर्गप्रेमींकडून स्वागतदरम्यान, शासनाच्या या निर्णयाचे निसर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. दिपावलीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यावर कुठेतरी निर्बध येणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमींनी व्यक्त केल्या असून शासनाने असा अचानक निर्णय घेणे गैर आहे. वेळीच निर्णय घेतला असता तर व्यापाºयांचे नुकसानही टळले असते, असे या निसर्गप्रेमींनी सांगितले.