शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

मार्चअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन ...

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.

सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हागणदारी मुक्त रत्नागिरी जिल्हा करणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेची परिभाषा, तांत्रिक पध्दत बदलत चालली आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था तांत्रिक पध्दतीने करणे गरजेचे आहे. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

स्वच्छतेत रत्नागिरीचा इतिहास आहे. देशामध्ये स्वच्छतेत रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी यांनी प्रास्ताविक केले. पाणी व स्वच्छता विभागाचे व्यवस्थापक अजित माजगांवकर यांनी दहा उपक्रमांची माहिती दिली. श्रध्दा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व सरपंच, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.