शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

CoronaVirus Lockdown : चाकरमान्यांना सोडून जाणारी दीडशे वाहने पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:41 IST

मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे कशेडी घाटात रोखून पोलिसांनी केली कारवाईचाकरमान्यांना सोडून जाणारी दीडशे वाहने पोलिसांच्या ताब्यात

खेड : मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागले. लॉकडाऊननंतर सुनसान झालेल्या मुंबई - गोवा महामार्गावर चाकरमान्यांना घेऊन येणारी हजारो वाहने धावू लागली.चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात सोडून मुंबईत परत जाणारी वाहने पुन्हा चाकरमान्यांना घेऊन कोकणात येत होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या आणि त्याचबरोबर कोरोनाबाधीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली होती.

जिल्ह्यात वेगाने फैलावणाच्या कोरोनाला प्रतिबंध करायचे असेल तर मुंबई, पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांना रोखण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने चाकमान्यांना सोडून परतीच्या मार्गावर असलेली वाहने ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी