शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

CoronaVirus Lockdown : प्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बसजिल्ह्यात अन्य ठिकाणी बससेवा सुरू

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, लांजा, देवरुख या आगारातून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, २२ प्रवासी असल्याशिवाय बस न सोडण्याचा निर्णय घेतल्याने रत्नागिरी आगारातून सकाळपासून एकही बस सोडण्यात आलेली नाही.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शुक्रवारपासून नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हाअंतर्गत बससेवा आणि रिक्षा वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमांचे बंधन घालून दिले आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बससेवा सुरु करता येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.शुक्रवारपासून बससेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गाडीतील प्रवासी संख्या मर्यादित ठेवण्यात आल्याने प्रवासी संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस सोडता येणार नसल्याचे रत्नागिरी आगाराने ठरविले आहे.

रत्नागिरीतून दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट २२ प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येतील असा फलकच रहाटाघर येथील बसस्थानकात लावण्यात आला आहे. त्यामुळे पुरेसी प्रवासी संख्या न झाल्याने रत्नागिरी आगारातून एकही बस सोडण्यात आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी