शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

corona virus : रत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:43 IST

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ५०८० झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यूएकूण रूग्णांची संख्या झाली ६८३२

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ५०८० झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खेड तालुक्यातील ४ रुग्ण, गुहागरमधील ३, रत्नागिरीतील ३०, लांजातील १६ रुग्ण आणि गुहागर, चिपळूणमधील प्रत्येकी ५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अ‍ॅन्टीजेन टेस्टमधील ४० तर आरटीपीसीआर टेस्टमधील २३ रुग्ण आहेत.

दिवसभरात ५ कारोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, रूग्णाया तुलनेत मृत्यूचे प्रमाण आता ३.२९ टक्के झाले आहे. या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ७३ वर्षीय महिला, ४८ वर्षीय प्रौढ, गुहागर तालुक्यातील ६० व ७० वर्षांचे पुरुष रुग्ण आणि संगमेश्वरातील ७० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले असून, ते ७४.३५ टक्के झाले आहे. आतापर्यंत ३९ हजार ४३२ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यापैकी ३२ हजार ५८८ स्वॅब निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ५८८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी