शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

कोरोनाने तिघांचा मृत्यू, ६७ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६७ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ५० रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६७ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ५० रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत १,२१६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित रुग्णांपैकी ३९ रुग्ण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २,३८२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर कमी झालेला असून, तो ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात दिवसभरात चिपळूण तालुक्यातील २ आणि रत्नागिरी तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. मागील आठवड्यात बाधितांच्या मृत्यूचा दर २.१३ टक्के होता. जिल्ह्यात आतापर्यंत ७३,६४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३४ टक्के आहे.

जिल्ह्यात ३,४१५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणीत २७ रुग्ण, तर अँटिजन चाचणीत ४० रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये राजापूर आणि मंडणगड तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्ण असून, दापोलीतील ८, खेडमधील ५, गुहागरातील ६, चिपळुणातील २१, संगमेश्वरमधील १२, रत्नागिरीतील ८ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,२४६ झाली आहे.