शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

विजेअभावी लोकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन ...

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. तसेच अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले आहेत.

पुर्ये पूल वाहतुकीसाठी बंद

साखरपा : मुसळधार पावसामुळे साखरप्यानजीकच्या पुर्ये गावाला जोडणारा काजळी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. घाटीवळे येथे झाड पडून कोल्हापूर महामार्ग बंद करण्यात आला होता. काजळी नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

साथींचा उद्रेक राेखण्यासाठी उपाययोजना

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूरपरिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवण्याचा धोका आहे. अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर अशा आजारांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सभापतींकडून दिलासा

देवरुख : अतिवृष्टीचा फटका बावनदीवर असलेल्या सर्व गावांना बसला आहे. यामध्ये आंगवली, बामणोली, खडीकोळवण ह्या ठिकाणचा रस्ता पाण्याने वाहून गेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाळ साचला आहे. त्यामध्ये लोकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्तांना सभापती जया माने यांनी दिलासा दिला आहे.

माडी विक्रेत्यांना मिळणार दिलासा

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना माडी विक्रेत्यांकडून परवाना शुल्काच्या स्वरुपात घेण्यात आलेली वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा म्हणून अनेक माडी व्यावसायिक तसेच संघाकडून वारंवार मागणी करण्यात आली होती. शासनाने वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.