शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी लोकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन ...

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. तसेच अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले आहेत.

पुर्ये पूल वाहतुकीसाठी बंद

साखरपा : मुसळधार पावसामुळे साखरप्यानजीकच्या पुर्ये गावाला जोडणारा काजळी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. घाटीवळे येथे झाड पडून कोल्हापूर महामार्ग बंद करण्यात आला होता. काजळी नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

साथींचा उद्रेक राेखण्यासाठी उपाययोजना

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूरपरिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवण्याचा धोका आहे. अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर अशा आजारांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सभापतींकडून दिलासा

देवरुख : अतिवृष्टीचा फटका बावनदीवर असलेल्या सर्व गावांना बसला आहे. यामध्ये आंगवली, बामणोली, खडीकोळवण ह्या ठिकाणचा रस्ता पाण्याने वाहून गेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाळ साचला आहे. त्यामध्ये लोकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्तांना सभापती जया माने यांनी दिलासा दिला आहे.

माडी विक्रेत्यांना मिळणार दिलासा

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना माडी विक्रेत्यांकडून परवाना शुल्काच्या स्वरुपात घेण्यात आलेली वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा म्हणून अनेक माडी व्यावसायिक तसेच संघाकडून वारंवार मागणी करण्यात आली होती. शासनाने वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.