शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Updated: February 4, 2024 14:56 IST

रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयाबाबत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आढावा बैठक घेतली.

रत्नागिरी : प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, अशा पध्दतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. 

रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयाबाबत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आढावा बैठक घेतली. बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ‍विपीन शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपवन संरक्षक दीपक खाडे उपस्थित होते. 

मंत्री सामंत यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यामध्ये एमआयडीसीचे अधिकारी, प्रांत, पोलिस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, वन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन अशासकीय सदस्य यांचा समावेश करावा. वन विभागाने कात्रज, जयपूर, नागपूर येथील संग्रहालयांशी समन्वय साधावा. हे प्राणी संग्रहालय सर्वोत्तम करु. याठिकाणी फुड पार्क, सोव्हीनियर शॉप सुविधा देऊ. यासाठी सिंधुरत्नमधून निधी दिला जाईल. आवश्यक पडल्यास एमआयडीसीमधून निधी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत