शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

‘सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला आळा’

By admin | Updated: August 17, 2016 23:13 IST

गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी

रत्नागिरी : बदलत्या काळानुसार गुन्हा करण्याच्या प्रक्रियेमध्येही बदल होत आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्य अशी सायबर लॅब असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सायबर लॅब कक्षाचे उद्घाटन रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आजचे युग हे सायबर युग असल्याने सोशल मीडिया किंवा बँक खाते तसेच प्रतिबंधित वेबसाईट याद्वारे हॅकींग होऊन आर्थिक गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी सायबर लॅब आवश्यक असल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सायबर गुन्ह्यांची व्याप्ती पाहता राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह््यामध्ये सायबर लॅब स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीतही हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सायबर लॅबमुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसेल. तसेच गुन्हेगारांची ओळख पटण्यासही यामुळे मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)