शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

‘सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला आळा’

By admin | Updated: August 17, 2016 23:13 IST

गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी

रत्नागिरी : बदलत्या काळानुसार गुन्हा करण्याच्या प्रक्रियेमध्येही बदल होत आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्य अशी सायबर लॅब असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सायबर लॅब कक्षाचे उद्घाटन रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.आजचे युग हे सायबर युग असल्याने सोशल मीडिया किंवा बँक खाते तसेच प्रतिबंधित वेबसाईट याद्वारे हॅकींग होऊन आर्थिक गुन्हे तसेच अन्य गुन्हे घडतात. हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारांना शासन व्हावे यासाठी सायबर लॅब आवश्यक असल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सायबर गुन्ह्यांची व्याप्ती पाहता राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह््यामध्ये सायबर लॅब स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीतही हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सायबर लॅबमुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसेल. तसेच गुन्हेगारांची ओळख पटण्यासही यामुळे मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)