शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ratnagiri: डोंगर-दऱ्यांतून चालत जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीला भेट दिली, आदिवासी जनता भारावून गेली

By शोभना कांबळे | Updated: August 4, 2023 16:40 IST

कातकरी-आदिवासी बांधवांची भेट घेवून मनमोकळा संवाद साधला

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी डोंगर-दऱ्यांतून सुमारे ३ किलोमीटरचे अंतर चालून गुहागर तालुक्यातील गिमवीमधील दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जाऊन भेट दिली. साक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पहिल्याच भेटीने आदिवासी जनता भारावून गेली. या वस्तीने मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.१ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. याच सप्ताहाच्या अनुषंगाने जनसंवाद या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी गुहागर तालुक्यातील गिमवी या गावच्या दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील कातकरी-आदिवासी बांधवांची भेट घेतली. मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. जनतेच्या समस्या, मूलभूत गरजा जाणून घेतल्या. रेशन कार्ड, जमिनीचा ७/१२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाचे शासकीय दस्तऐवजांचे वितरण यावेळी करण्यात आले.या आदिवासी वाडीतील गुणवंत व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी आदिवासी वाड्यांवर जाऊन भेट देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने येथील ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी