शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र नारळी पौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:21 IST

ढोल ताशाच्या गजरात श्रीफळ मिरवणूक मांडवी किनाऱ्यावर काढण्यात आली.

रत्नागिरी :  मासेमारीला सुरूवात करण्यापूर्वी समस्त कोळीबांधव समुद्राची पूजा करतात. कोळीबांधवाचा आनंदाचा सण असलेला ‘नारळीपौर्णिमेचा’ सण जिल्ह्यात सर्वत्र  साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सीमाशुल्क मंडळाचे सहाय्यक आयुक्त  अलोककुमार श्रीवास्तव यांचे हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण करून पूजा करण्यात आली.

सायंकाळी मिरवणुकीने कोळीबांधवांनी समुद्रकिनाऱ्यावर जावून भक्तिभावाने समुद्राची पूजा केली. समुद्रावर रोजी रोटी अवलंबून असलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून कोळीबांधवांनी सुरक्षिततेसाठी प्रार्थना देखील केली. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नगरपालिका, सीमा शुल्क कार्यालय, मांडवी पर्यटन संस्था, श्री भैरी देवस्थान ट्र्स्ट, तसेच विविध संस्था, नागरिकांतर्फे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी  समुद्र किनाऱ्यावर सायंकाळी गर्दी झाली होती. 

ढोल ताशाच्या गजरात श्रीफळ मिरवणूक मांडवी किनाऱ्यावर काढण्यात आली.  सीमाशुल्क कार्यालयाचे अधीक्षक विजय खानोलकर, दिनेश वायचळ, निरीक्षक राजेश लाड, राजेंद्र कांबळे , अल्लाउद्दीन सारंग उपस्थित होते. कोळी, मच्छिमार बांधवांचा हा महत्वपूर्ण सण असल्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी