शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

सामाजिक बांधिलकी जोपासणारे ‘क्लासमेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:20 IST

वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

समाज माध्यमाद्वारे हे क्लासमेट अजूनही एकमेकांच्या संपर्कात राहून गावातील शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या गावच्या हितासाठी काही करता येईल का, याचा विचार करतात. त्यांनी शाळा वाटूळ नं. १, वाटूळ नं. ४ व विलवडे (ता. लांजा) येथील प्रतीक्षा मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन परिसरात वृक्षारोपण केले.

तसेच खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रमही यशस्वी केला. आठवीपासून एकत्र असलेला हा क्लासमेट ग्रुप मुंबईमध्ये नोकरी वा व्यवसाय करत आपली उपजीविका करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जोडलेले हे सर्व मित्र आठवड्यातून एकदा मुंबईतच एकत्र येतात. आपल्या शाळेच्या व गावच्या प्रगतीचा विचार करत आहेत.