शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सामाजिक बांधिलकी जोपासणारे ‘क्लासमेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:20 IST

वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

समाज माध्यमाद्वारे हे क्लासमेट अजूनही एकमेकांच्या संपर्कात राहून गावातील शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या गावच्या हितासाठी काही करता येईल का, याचा विचार करतात. त्यांनी शाळा वाटूळ नं. १, वाटूळ नं. ४ व विलवडे (ता. लांजा) येथील प्रतीक्षा मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन परिसरात वृक्षारोपण केले.

तसेच खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रमही यशस्वी केला. आठवीपासून एकत्र असलेला हा क्लासमेट ग्रुप मुंबईमध्ये नोकरी वा व्यवसाय करत आपली उपजीविका करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जोडलेले हे सर्व मित्र आठवड्यातून एकदा मुंबईतच एकत्र येतात. आपल्या शाळेच्या व गावच्या प्रगतीचा विचार करत आहेत.