शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सामाजिक बांधिलकी जोपासणारे ‘क्लासमेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:20 IST

वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

समाज माध्यमाद्वारे हे क्लासमेट अजूनही एकमेकांच्या संपर्कात राहून गावातील शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या गावच्या हितासाठी काही करता येईल का, याचा विचार करतात. त्यांनी शाळा वाटूळ नं. १, वाटूळ नं. ४ व विलवडे (ता. लांजा) येथील प्रतीक्षा मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन परिसरात वृक्षारोपण केले.

तसेच खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रमही यशस्वी केला. आठवीपासून एकत्र असलेला हा क्लासमेट ग्रुप मुंबईमध्ये नोकरी वा व्यवसाय करत आपली उपजीविका करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जोडलेले हे सर्व मित्र आठवड्यातून एकदा मुंबईतच एकत्र येतात. आपल्या शाळेच्या व गावच्या प्रगतीचा विचार करत आहेत.