शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

तिवरे पुनर्वसतील ३३ घरं सिडको उभारणार; सामंत यांच्या बैठकीत निर्णय

By संदीप बांद्रे | Updated: August 26, 2023 13:41 IST

सिडकोमार्फत तात्काळ सर्व्हे सुरु

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामत यांनी आज चिपळूण येथील तिवरे धरणग्रस्त कुटूंबियांच्या घरासंदर्भात बैठक आयोजित केली होती. यामध्ये तिवरे धरणग्रस्त वासियांना ३३ नवीन घरे बांधून देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला असुन डिसेंबर पर्यंत ही घरी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

          तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील घरांची बाधा झाल्याने आणि कुटुंबांची कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. अनेक लोकांची घरी सुद्धा वाहून गेली होती. यावरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला आदेश देऊन येथील धरणग्रस्त तिवरेवासियांना घरे बांधून देण्यास सांगितले होते. त्याचा पाठपुरावा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील शासकीय विश्रामगृह येथे त्या संदर्भात बैठक आयोजन केली होती. या बैठकीला सिडकोचे अधिकारी,बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळेस तिवरे धरणग्रस्त वासियांची चर्चा करून त्यांना लवकर घर बांधून दिले जाणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. तिवरे धरण वासी यांनी याचे स्वागत करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिडको यांचे मनापासून आभार मानले. या बैठकीला चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चाळके उपस्थित होते.

टॅग्स :Chiplunचिपळुण