शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शहरी वाहतुकीच्या मार्गात बदल

By admin | Updated: June 7, 2014 00:44 IST

रत्नागिरी शहर : तिकीट दरवाढीमुळे प्रवासी नाराज

रत्नागिरी : शहरातील बस वाहतुकीच्या मार्गामध्ये अचानक बदल करण्यात आला असल्यामुळे प्रवाशांना तिकीट दरवाढ सोसावी लागत आहे. शहर बसवाहतुकीच्या सडामिऱ्या, मिऱ्याबंदर, काळबादेवी, सड्ये, आरे, साखरतर, कासारवेली, आडी, शिवरेवाडी मार्गावरील वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आल्याने प्रवासामध्ये ३ ते ५ रूपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. मार्ग बदलल्यामुळे किलोमीटर वाढले म्हणून प्रवाशांना त्याचा भुर्दंड बसत आहे. रत्नागिरी शहर बसस्थानकातून निघालेल्या बसफेऱ्या जाताना काँगे्रस भुवनमार्गे लक्ष्मी चौक आणि त्या त्या मार्गाने जातात. मात्र, येताना लक्ष्मीचौकातून भैरी सहाणेच्या पुढे मुरलीधर मंदिर, मांडवी भुतेनाका, आठवडा बाजार ते बसस्थानक असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यवय होतोच, शिवाय प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. शहरातील अरूंद रस्ते, वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मार्गबदलाचा निर्णय घेतला आहे. मार्गबदलामुळे तिकिटांचे दर वाढले. यामुळे विद्यार्थीपासच्या दरातही वाढ होणार आहे.लवकरच शाळा सुरू होणार आहेत. शाळा, महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांनाही पाससाठी वाढीव किंमत मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)