शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

प्रेयसीला भेटण्यासाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:46 IST

हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी क्वॉरंटाईन व्हावे लागेल असे सांगताच तो माघारी परतला.

ठळक मुद्देमुंबईवरून आलेल्या प्रियकराला खेडमध्ये अडविले गुहागरमध्ये प्रेयसी लॉकडाऊनक्वॉरंटाईनच्या धास्तीने न भेटताच माघारी

खेड : संचारबंदीचे सारे नियम पायदळी तुडवत प्रेयसीला भेटण्यासाठी नवी मुंबई (पनवेल) येथून दुचाकीने गुहागरला निघालेल्या प्रियकराला खेड पोलिसांनी कशेडी टॅप येथे अडवून माघारी धाडले. लॉकडाऊनमुळे गुहागरमध्ये अडकून पडलेल्या प्रेयसीचा विरह सहन होत नसल्याने आपण ही जोखीम पत्करली असे या प्रेमवेड्या प्रियकराने पोलिसांना सांगितले. १४ दिवस क्वॉरंटाईन करून ठेवण्याची तंबी देताच हा प्रियकर नाराज होऊन माघारी परतला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच थांबा, घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासन आवाहन करीत आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला ह्यआव्हानह्ण देत काही मजनू आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्याचें धाडस करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका प्रियकराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेयसीसोबत लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वॉरंटाईन केले होते. ही बातमी ताजी असतानाच जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गुहागरात भेटायला चाललेल्या पनवेल येथील प्रियकराला समज देऊन परत पाठवावे लागले.संचारबंदी काळात वाहन चालविण्याच्या विशेष परवान्याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांने आपल्याकडे अशा प्रकारचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता ह्यआपण पनवेल येथून आलो असून, आपल्याला गुहागरला जायचे आहेह्ण, असे त्याने पोलिसांना सांगितले. गुहागरला जाण्याचे योग्य असे काही कारण आहे का? पोलिसांच्या प्रश्नाला त्याने दिलेल्या उत्तराने पोलीसही चक्रावले.तो म्हणाला, लॉकडाऊनमुळे माझी प्रेयसी गुहागरमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस तिला पाहता, भेटता आलेले नाही. ३ तारखेला लॉकडाऊन संपेल असे वाटले होते मात्र लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. साहजिकच मी १७ तारखेपर्यंत तिला भेटू शकत नाही. हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी क्वॉरंटाईन व्हावे लागेल असे सांगताच तो माघारी परतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट