शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ओबीसी बांधवांना एकत्र आणणार : भानुदास माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा निवडणुका स्वतंत्र लढणार, हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तळातील ...

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा निवडणुका स्वतंत्र लढणार, हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार असून, ओबीसी बांधवांना एकत्र आणणार असल्याचे सूतोवाच ओबीसी सेलचे राज्याध्यक्ष भानुदास माळी यांनी काँग्रेस भवन कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्याध्यक्ष भानुदास माळी बुधवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मच्छीमार बांधवांच्या व्यथा ऐकून घेतल्या. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना ओबीसी आरक्षणासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले, आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, नवीनचंद्र बांदिवडेकर, प्रदेश महिला सरचिटणीस रुपाली सावंत, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, जिल्हा सरचिटणीस दीपक राऊत, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, जिल्हा चिटणीस अशफाक काद्री, जिल्हा चिटणीस सी. ए. जाधव, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, प्रमोद सक्रे, युवकचे दर्शन सक्रे, महिला शहर उपाध्यक्ष अलमास मोतींन मोगल, शैलेश विश्वासराव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.