शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बाप्पा विराजमान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:52 IST

रत्नागिरी : सकाळपासून ढगाळ वातावरण असताना शिवाय पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळत असताना देखील ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ५४३ घरगुती तर ११२ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

रत्नागिरी : सकाळपासून ढगाळ वातावरण असताना शिवाय पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळत असताना देखील ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ५४३ घरगुती तर ११२ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण उत्साही झाला होता. मुंबईकरांचे देखील मोठ्या संख्येने आगमन झाले असून, गेले चार दिवस एसटी, रेल्वे, खासगी गाड्यातील गर्दी ओसंडून वहात आहे. पाऊस सरीवर कोसळत असला तरी चारचाकी खासगी वाहनांनी तसेच दुचाकीने देखील मुंबईकर गावी आले आहेत.

पावसामुळे एक दिवस आधीच गणपतीमूर्ती घरी नेण्यात आल्या असल्या तरी सकाळपासूनच शहरी, ग्रामीण भागात सर्वत्र ढोल ताशे, बेंजोंचे आवाज निनादत होते. गणेशमूर्तीकारांनी देखील आगावू मागणी असणाºयांचे गणपती तयार करून ठेवले होते. डोक्यावरून, हातगाडी, दुचाकी, चारचाकी टेम्पो, ट्रक मधून गणेशमूर्ती घरी नेण्यात येत होत्या. त्यामुळे गणेशमूर्ती कारखान्यासमोर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. छत्री, प्लास्टिक पेपरचा वापर गणपती नेण्यासाठी केला जात होता.