शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गणपतीपुळेत बंदी, पर्यटकांनी काजीरभाटी समुद्रकिनारी लुटला मनसोक्त आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 14:47 IST

तन्मय दाते रत्नागिरी : काेराेनाच्या संसर्गामुळे पर्यटनस्थळे बंद हाेती. त्यामुळे काेकणात येऊन समुद्रस्नानाचा आनंद घेण्यावर निर्बंध आले हाेते. शासनाकडून ...

तन्मय दातेरत्नागिरी : काेराेनाच्या संसर्गामुळे पर्यटनस्थळे बंद हाेती. त्यामुळे काेकणात येऊन समुद्रस्नानाचा आनंद घेण्यावर निर्बंध आले हाेते. शासनाकडून मंदिर खुली केल्याने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अनेकांनी गणपतीपुळेला भेट दिली. मात्र, येथील समुद्रात जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याने पर्यटकांना समुद्र स्नानाचा आनंद लुटता आला नाही. त्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेपासून जवळच असणाऱ्या काजीरभाटी येथील समुद्रकिनारी स्नानाचा आनंद घेतला.

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे याठिकाणी विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी आले हाेते. भाविकांची हाेणारी गर्दी लक्षात घेऊन याठिकाणी पाेलिसांचा कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर होती. त्यातच गणपतीपुळे येथे समुद्रात माैजमस्ती करताना काेणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी समुद्रात जाण्यास बंदी घातली हाेती. याठिकाणी पाेलिसांचा करडा पहारा ठेवण्यात आला हाेता.

गणपतीपुळे येथे पोहण्यासाठी बंदी असल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेपासून जवळच असणाऱ्या काजीरभाटी याठिकाणी गर्दी केली होती. काही पर्यटकांनी किनाऱ्यावर दुचाकी फिरवण्याचाही आनंद लुटला. गेल्या दीड वर्षानंतर समुद्रकिनारे पर्यटकांना माेकळे झाल्याने पर्यटकांनी मनसाेक्त पाेहण्याचा आनंद घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन