शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ६.१० मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात पाण्याचा टँकर उशिरा धावला. तसेच अजूनही पाणीटंचाईग्रस्तांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी आहे. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील, याचा अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून २०२१ मार्चच्या अखेरीस सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार मागील ५ वर्षातील सरासरी आकडेवारी ०.१४ मीटरने वाढली आहे. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी ६.१० मीटर आहे. भूजल पातळी व्यवस्थित असल्याने टंचाईची तीव्रता यंदा कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते.

भूजल पातळीची स्थिती चांगली असल्याने यंदा जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात सध्या १२ गावांतील १४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. या टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षापेक्षा यंदाची पाणीटंचाई निम्मी आहे.