शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीत वरिष्ठ लिपिकाला शिक्षा, २०१४ मध्ये केली होती कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:48 IST

रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक

ठळक मुद्दे४ वर्षे सक्तमजुरी, १० हजार दंडवारस म्हणून त्यांची आईचे नाव पेन्शन सुरू करण्यासाठी लाईफ टाईम एरियस प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच

रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुरेश नारायण चव्हाण (४०, रा. शासकीय निवासस्थान, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) याला जिल्हा न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी व १० हजाराचा दंड ठोठावला आहे.

याप्रकरणी रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी किरण तुकाराम उंडे यांनी १५ नोव्हेंबर २०१४ रोजी सापळा रचून सुरेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून त्यांची आईचे नाव पेन्शन सुरू करण्यासाठी लाईफ टाईम एरियस प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना कोषागार कार्यालयाच्या आवारात १५ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी १.३५ वाजण्याच्यादरम्याने लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सुरेश चव्हाण याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून विनय गांधी यांनी काम पाहिले. तसेच खटल्याच्या कामात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस नाईक नंदकिशोर भागवत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.