शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीत वरिष्ठ लिपिकाला शिक्षा, २०१४ मध्ये केली होती कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:48 IST

रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक

ठळक मुद्दे४ वर्षे सक्तमजुरी, १० हजार दंडवारस म्हणून त्यांची आईचे नाव पेन्शन सुरू करण्यासाठी लाईफ टाईम एरियस प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच

रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून आईच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी रत्नागिरीतील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुरेश नारायण चव्हाण (४०, रा. शासकीय निवासस्थान, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) याला जिल्हा न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी व १० हजाराचा दंड ठोठावला आहे.

याप्रकरणी रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी किरण तुकाराम उंडे यांनी १५ नोव्हेंबर २०१४ रोजी सापळा रचून सुरेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून त्यांची आईचे नाव पेन्शन सुरू करण्यासाठी लाईफ टाईम एरियस प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना कोषागार कार्यालयाच्या आवारात १५ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी १.३५ वाजण्याच्यादरम्याने लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सुरेश चव्हाण याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून विनय गांधी यांनी काम पाहिले. तसेच खटल्याच्या कामात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस नाईक नंदकिशोर भागवत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.