शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रत्नागिरीतील एका इमारतीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 23:22 IST

शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील साईभूमी नगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (२१ ऑक्टाेबर) सकाळी ९.३० वाजण्याचा सुमाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी :

शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील साईभूमी नगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (२१ ऑक्टाेबर) सकाळी ९.३० वाजण्याचा सुमाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण आढळल्याने खळबळ उडाली आहे. साहिल विनायक मोरे (२४, रा. अलावा मिऱ्या, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत शहर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आईला शुक्रवारी सकाळी जेटीवर सोडल्यानंतर तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी साईभूमी नगर येथील प्रेयसीच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. काही वेळाने साहिलच्या प्रेयसीने मी कामावर जात असून, तू फ्लॅटचा दरवाजा बंद करुन खाली ये असे सांगितले. परंतु, १५ ते २० मिनिटे झाल्यानंतरही ताे खाली न आल्याने तिने साहिलला फोन केला. परंतु, त्याने फोन न उचलल्याने तिने फ्लॅटवर जाऊन पाहिले. तर ताे गळ्याला मोठा बेल्ट लावून सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

त्याच्या प्रेयसीने कात्रीने तो बेल्ट कापून साहिलला शेजाऱ्यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहिलला तपासून मृत घोषित केले.