शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाबाधित ६५ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी हाेत असून, दिवसभरात केवळ ६५ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी हाेत असून, दिवसभरात केवळ ६५ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला आहे, तर १३३ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात १,२०२ बाधितांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात २,४०१ लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यात मंडणगड तालुक्यात दिवसभरात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दापोली तालुक्यात १० रुग्ण, खेड, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळुणात १४, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत २२, लांजा, राजापुरात प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण ७७,१७९ रुग्णसंख्या झाली आहे. जिल्ह्यात लक्षणे असलेले ३५९ रुग्ण असून लक्षणे नसलेले ५१७ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात २, तर संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २,३७९ झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात ७३,५९८ कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३६ टक्के आहे.