शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५८ विंधन विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाईची वाढती दाहकता लक्षात घेऊन सरपंचांच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी ५८ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाईची वाढती दाहकता लक्षात घेऊन सरपंचांच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी ५८ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई सुरू होते. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि तेथील रहिवाशांना प्रत्येक व्यक्तीमागे ४० लिटर पाणी मिळावे, या हेतूने जिल्ह्यात ५८ बाेअरवेल मंजूर करण्यात आल्या आहेत. या विंधन विहिरी हव्यात म्हणून सरपंच, पंचायत समिती सदस्या आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी वारंवार मागणी लावून धरली होती. त्याला यश आले आहे.

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याला यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी विंधन विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी यंत्रामार्फत पाणी तापविले जाईल त्या ठिकाणी पाऊस सुरू होण्यापूर्वी या विहिरींचे खोदकाम केले जाणार आहे. शासनस्तरावरून या कामाला मंजुरी मिळाल्याने अनेक ठिकाणी होणारी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.