शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या १९ जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:40 IST

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीच्या २४ जागांपैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता चार मतदार संघातील पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीच्या २४ जागांपैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता चार मतदार संघातील पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम १९९९ अन्वये जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरीतील निवडणुकीने भरावयाच्या २४ पदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. २४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण ४५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ९ उमेदवार रिंगणात आहेत.

४५पैकी १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, १७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता चार मतदार संघातील पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणूक लढवणाºया उमेदवारांची अंतिम यादी आज प्रसिध्द करण्यात आली असून, गुरुवार १० आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.संक्रमाणात्मक क्षेत्र मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण तीन उमेदवार होते. यापैकी रवींद्र कांबळे यांनी अर्ज मागे घेतला असून, खालीद रखांगे (काळकाई कोंड, दापोली), नंददीप बोरूकर (देवरूख) हे निवडणूक रिंगणात आहेत.