शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२५ नवे रुग्ण; पाचजणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १२५ नव्या रुग्णांची भर पडली असून पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ११८ रुग्ण ...

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १२५ नव्या रुग्णांची भर पडली असून पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ११८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७६,४५७ इतकी झाली असून २३६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ७२,८५३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६ लाख ८२ हजार ६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात १२५ कोरोनाबाधित सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या ९६, तर अँटिजन चाचणीत २९ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. ४१०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाचजणांचे मृत्यू नोंदविण्यात आले असून यापूर्वीचे ३ आणि सोमवारचे दोन मृत्यू यांचा समावेश आहे.

आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ७६,४५७, तर अबाधितांची संख्या ६ लाख ८२ हजार ६६ इतकी आहे. आतापर्यंत ७२,८५३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९७३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३१७, तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ६५६ इतकी आहे. यापृकी गृह अलगीकरणात ४९१ जण असून संस्थात्मक विलगीकरणात ४८२ रुग्ण आहेत.