शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ तासांत ११५ नवे रुग्ण; २९ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ हजार ८६२ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी ७२ हजार ३६९ जण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे तर आतापर्यंत २३४२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. सध्या ११५५ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी-जास्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ११५ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६८ तर २३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अँटिजन चाचणीत १६०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४७ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

२४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याआधीच्या २७ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे एकूण २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवशी करण्यात आली आहे. बरे झालेल्या ५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४१ टक्के इतकी आहे तर मृत्यूची टक्केवारी ३ टक्के इतकी झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ५० व त्यावरील जास्त वयोगटांतील मृत्यू झालेल्या १९६६ रुग्णांचा समावेश असून ८२५ सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालय तसेच केअर सेंटरमध्ये एकूण १०७४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी लक्षणे असलेले रुग्ण २६५ असून लक्षणे नसलेल्यांची संख्या ८०९ इतकी आहे. होम आयसोलेशनमध्ये ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.