शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राजस्थानच्या सत्तेची चावी २८ जागांच्या हातात; इथे जो जिंकला, त्याच्या पक्षाचे आले सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:38 IST

भाजप-काँग्रेस सरसावले

जयपूर : राजस्थानात मेवाड-वागड विभाग निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरलेला आहे. या भागात एकूण २८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकणारा पक्ष कायम सत्तेत आलेला आहे. यास केवळ एकच अपवाद हाेता. मेवाडचे महत्त्व दाेन्ही पक्ष ओळखून आहेत. त्यामुळेच आचारसंहिता लागू हाेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी चित्ताैडगड दाैऱ्यावर आले हाेते. त्यांनी मेवाडला ७ हजार काेटींच्या विकासकामांची भेट दिली हाेती. भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची मेवाडमध्ये वर्दळ वाढली आहे.

हे भाग महत्त्वाचे (उदयपूर, चित्ताैडगड, बांसवाडा, डुंगरपूर)

 २००३ भाजपने २५ पैकी १८ जागांवर विजय मिळविला हाेता. काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपने सरकार स्थापन केले.

 २००८ फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.

 २००८ फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.

 २०१८ ही निवडणूक अपवाद ठरली. भाजपने १५, तर काँग्रेसने १० जागा जिंकल्या. कमी जागा जिंकूनही काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूक