शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

अपक्ष उमेदवारांचाच सुळसुळाट भारी; २०० जागांचे चित्र स्पष्ट, ‘आप’ केवळ ५८ जागांवर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 09:46 IST

दिवाळीनंतर प्रचारसभा, रॅलींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

जयपूर : विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या २०० जागांसाठी १,८७५ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी एकूण ९ राजकीय पक्ष निवडणूक लढवित आहेत. तर ७३० उमेदवार अपक्ष आहेत.  सर्व जागा लढविण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पार्टीला तेवढे उमेदवारच मिळालेले नाहीत. पक्षाने केवळ ५८ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. दिवाळीनंतर प्रचारसभा, रॅलींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

सर्वाधिक उमेदवार या जिल्ह्यात

राजधानी जयपूरमध्ये १९ मतदारसंघात आहेत. तेथे एकूण १९९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठाेपाठ अलवर जिल्ह्यात ११ जागांवर ११३ उमेदवार आहेत. बहुतांश ठिकाणी भाजप आणि काॅंग्रेसमध्येच थेट लढत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक