शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वीर वाजेकर महाविद्यालयात 'संविधान व मानवी हक्क' या विषयावर कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2023 15:52 IST

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप घोडके यांनी केले.तसेच राज्यघटनेतील सरनाम्याचे वाचनही यावेळी करण्यात आले.

- मधुकर ठाकूर 

उरण: राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने वीर वाजेकर महाविद्यालयात 'संविधान  व मानवी हक्क' याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून 'संविधान व मानवी हक्क ' या विषयांवर कार्यशाळा गुरुवारी ( ८) संपन्न झाली.

याप्रसंगी संविधान संकल्पना,स्वरूप व उपयुक्तता या विषयावर द. ग.तटकरे कॉलेज, तळा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भगवान लोखंडे यांनी  व्याख्यान दिले.खऱ्या अर्थाने संविधान व भारतीय नागरिक याविषयावर बारकाव्याने आपली निरीक्षणे नोंदविली.आजच्या तरुणांना संविधानाचे महत्त्व व अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे,असे पहिल्या सत्रात नमूद केले.प्राचार्य डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लोखंडे यांच्या भाषणावर मांडणी केली.

दुसऱ्या सत्रात पनवेल येथील माहिती अधिकार अभ्यासक,व सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांनी आपल्या भाषणातून आजचा विद्यार्थी आणि मानवी हक्क याविषयावर उदाहरणांसह मांडणी केली. सामाजिक कार्य करीत असताना कायदा, संविधान,समाजाचे मानसशास्त्र व समाजशास्त्र कशा पद्धतीने विकसित केले पाहिजे यावर वास्तव मते मांडली.आदिवासींच्या हक्क,जातीयव्यवस्था या विषयांवरही त्यांनी  परखडपणे आपली मते मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप घोडके यांनी केले.तसेच राज्यघटनेतील सरनाम्याचे वाचनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.विलास महाले, प्रा.चिंतामण धिंदळे  प्रा.देवेंद्र कांबळे, प्रा.स्नेहा म्हात्रे,प्रा.डॉ.आर.बी.पाटील,प्रा.योगेश कुलकर्णी, प्रा.चारुशीला भगत, प्रा.गजानन चव्हाण,प्रा.बळीराम पवार,प्रा.श्रीकांत गोतपगार,डॉ.रत्नमाला जावळे, प्रा.राम गोसावी, डॉ.सुजाता पाटील ,राष्ट्रीय सेवा योजनेचे गटप्रमुख, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड